STORY

 एकदा लग्न झालं की,  आपलं आयुष्यसुखात जाईल असं आपल्याला वाटत असतं...
असा वाटण्याची जागा मग
,
मूल झालं की...
मोठं घर झालं की...
अशा अनेक इच्छांच्या अंगाने वाढतच जाते .
दरम्यानच्या काळात
, आपली मुलं अद्याप मोठी झालेली नाहीत. ती जरा मोठी झाली की सारं ठीक होईल , अशी आपण मनाची समजूत घालू लागतो .

मुलांच्या वाढत्या वयात
, त्यांच्या भवितव्याच्या सुंदर स्वप्नांनी आपण आपले दिवस सजवत असतो. मुलं जरा करती सवरती झाली की सारं कसं आनंदानं भरून जाईल, असं आपल्याला वाटत असतं.

आपला नवरा / बायको जरा नीट वागायला लागला लागली की...
आपल्या दाराशी एक गाडी आली की...
आपल्याला मनाजोगी सुटी मिळाली की...
निवृत्त झालो की...
आपलं आयुष्य कसं सुखानं भरून जाईल
, असं आपण सतत स्वतःशीच घोकत असतो .

खरं असंय
, की आनंदात असण्यासाठी, सुखात असण्यासाठी आत्ताच्या वेळेपेक्षा दुसरी योग्य वेळ कोणतीही नाही.
आयुष्यात आव्हानं तर असणार आहेतच. ती स्विकारायची आणि ती झेलता झेलताच आनंदी राहायचा निश्चय करायचा हेच बरं नाही का
?

जगायला - खरोखरीच्या जगण्याला - अद्याप सुरुवात व्हायचीये
, असंच बराच काळ वाटत राहतं.
पण
, मध्ये बरेच अडथळे असतात . काही आश्‍ वासनं पाळायची असतात , कोणाला वेळ द्यायचा असतो,
 

काही ऋण फेडायचं असतं ....
आणि अगदी शेवटी कळतं
, की ते अडथळे म्हणजेच जीवन होतं.

या दृष्टिकोनातून पाहिलं की कळतं
,
आनंदाकडे जाणारा कोणताही मार्ग नाही.
आनंद हाच एक महामार्ग आहे.
म्हणून प्रत्येक क्षण साजरा करा.

शाळा सुटण्यासाठी ... शाळेत पुन्हा जाण्यासाठी... वजन चार किलोने कमी होण्यासाठी... वजन थोडं वाढण्यासाठी... कामाला सुरुवात होण्यासाठी... एकदाचं लग्न होऊन जाऊदे म्हणून... शुक्रवार संध्याकाळसाठी... रविवार सकाळसाठी ...नव्याकोऱ्या गाडीची वाट बघण्यासाठी... पावसासाठी ... थंडीसाठी... सुखद उन्हासाठी... महिन्याच्या प
���िल्या तारखेसाठी... आपण थांबून राहिलेले असतो .
एकदाचा तो टप्पा पार पडला की
, सारं काही मनासारखं होईल, अशी आपणच आपली समजूत घातलेली असते . पण, असं काही ठरवण्यापूर्वी आनंदी होण्याचं ठरवा.

आता जरा या पुढे दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू -

१ - जगातल्या पहिल्या दहा सर्वांत श्रीमंत माणसांची नावं सांगा पाहू
.
२ - गेल्या पाच वर्षांत विश्‍वसुंदरी किताब मिळवणऱ्यांची नावं आठवतायत
?
३ - या वर्षीच्या पाच नोबेल विजेत्यांची नावं सांगता येतील
?
४ - गेल्या दोन वर्षांतल्या ऑस्कर विजेत्यांची नावं लक्षात आहेत का
?

हं! काहितरीच काय विचारताय
? असं तर वाटलं नाही ना तुम्हाला? पण , असं वाटलं नसलं तरी, या प्रश्‍नांची उत्तरं देमं तसं सोपं नाहीच, नाही का ?

टाळ्यांचा कडकडाट हवेत विरून जातो .
पदकं आणि चषक धूळ खात पडतात.
जेत्यांचाही लवकरच विसर पडतो.

आता या चार प्रश्‍नांची उत्तरं द्या पाहू -
१ - तुमच्यावर ज्यांचा प्रभाव आहे अशा तीन शिक्षकांची नावं सांगा बरं.
२ - तुम्हाला अगदी तातडीची गरज असताना मदत करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगता येतील
?
३ - आपण म्हणजे अगदी महत्त्वाची व्यक्ती आहोत
, असं तुम्हाला वाटायला लावणाऱ्या एखाद-दोघांची नावं सांगता येतील तुम्हाला?
४ - तुम्हाला ज्यांच्याबरोबर वेळ घालवायला आवडतो अशा पाच जणांची नावं सांगा बरं.



क्षणभर विचार करा .
आयुष्य अगदी छोटं आहे.
तुम्ही कोणत्या यादीत असाल
? काही अंदाज लागतोय ?

मी सांगतो.
जगप्रसिद्ध व्यक्तींच्या यादीत तुमचं नाव नक्कीच नाहिये . पण
, हा मेल ज्यांना आवर्जून पाठवावा असं मला वाटलं, त्यांच्या यादीत तुमचं नाव नक्कीच आहे....

आता एक गोष्ट.
काही वर्षांपूर्वीची. सिएटलच्या ऑलिम्पिकमध्ये शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झालेले नऊस्पर्धक स्पर्धा सुरू होण्याच्या संकेताची वाट पाहात जय्यत तयार उभे होते. ही सारी मुलं शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग होती.

पिस्तुलाचा आवाज झाला आणि शर्यत सुरू झाली. साऱ्यांनाच पळता येत होतं असं नाही. पण
, प्रत्येकाला स्पर्धेत भाग घ्यायचा होता आणि महत्त्वाचं म्हणजे जिंकायचं होतं.

धावता धावता
एकाचा तोल गेला. काही गोलांट्याखाऊन तो पडला आणि रडू लागला. त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून अन्य आठही जण पळायचे थांबले. सारे मागे फिरले... सारे जण... "डाउन्स सिन्ड्रोम'ची व्याधी असलेली एक मुलगी त्याच्या जवळ बसली. तिने त्याला मिठी मारली आणि मग विचारलं, 'आता बरं वाटतंय?' मग साऱ्यांनी त्याला उभं केलं आणि अंतिम रेषेपर्यंत सारे खांद्याला खांदा लावून चालत गेले.  
ते दृष्य पाहून मैदानावर उपस्थित असलेले सारेजण हेलावून गेले. उभे राहून मानवंदना देत साऱ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. बराच काळ त्या टाळ्यांचा आवाज आसमंतात गुंजत होता...
त्यावेळी तिथे उपस्थित असलेली मंडळी अजूनही त्या घटनेची आठवण काढतात.
का
?

कुठेतरी आत खोलवर आपल्याला प्रत्येकाला ठाऊक असतं की आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती स्वतःसाठी जिंकण्यापेक्षा कितीतरी मोठी असते .


आयुष्यातली सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे इतरांना जिंकायला मदत करणं. त्यासाठी वेळप्रसंगी आपला वेग कमी करावा लागतो किंवा अगदी शर्यतच बदलावी लागते.


शक्‍य तितक्‍या लोकांना हे सांगा . त्यानं आपलं हृदयपरिवर्तन घडून येईल. कदाचित इतरांचंही...
दुसरी मेणबत्ती लावण्यासाठी वापरल्याने पहिल्या मेणबत्तीचं काहीच कमी होत नाही.

नाही का
?


------------------------------------------------------------
 Black White (Story)
In life, a lesson learned in your past that you will never forget completely.When I was in elementary school, I got into a major argument with a boy in my class. I have forgotten what the argument was about, but I have never forgotten the lesson learned that day.
I was convinced that "I" was right and "he" was wrong - and he was just as convinced that "I" was wrong and "he" was right.


The teacher decided to teach us a very important lesson. She brought us up to the front of the class and placed him on one side of her desk and me on the other. In the middle of her desk was a large, round object. I could clearly see that it was black. She asked the boy what color the object was. "White," he answered.

 
I couldn't believe he said the object was white, when it was obviously black! Another argument started between my classmate and me, this time about the color of the object.
 
The teacher told me to go stand where the boy was standing and told him to come stand where I had been. We changed places, and now she asked me what the color of the object was. I had to answer, "White." It was an object with two differently colored sides, and from his viewpoint it was white. Only from my side was it black.
My teacher taught me a very important lesson learned that day: You must stand in the other person's shoes and look at the situation through their eyes in order to truly understand their perspective .
 ----------------------------------------------------------------------------------------शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा

शाळेने पत्रक काढलं
,
'
यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायची आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा, ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल!'

आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे
, खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की, अगदी एक विजार, एक सदरा असेल , तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात. गरीब मुलगा शोधायचा कसा? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब;तेही सर्वात गरीब म्हणून?! मोठीच अडचण होती. तीन- चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे; पण लहान मुलांमधे अडचणीचं. शेवटी दोन - चार मुलांना हाताशी घेतलं,जी गाडीने शाळेत यायची आणि गाडीनेच घरी जायची. मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं,
"
मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब.......?"

क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले
,
"
सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं,तो सर्वात गरीब आहे."

मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता
.
"
कशावरून म्हणता
?"
"
सर.त्याचा सदरा दोन-तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय. त्याने शिवलाय; पण फ़ाटलेला शर्ट घालतो. त्याची खाकी पॅंट तर नीट बघा, मागून दोन ठिगळं लावलेली आहेत. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो. तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो. सर ,ती भाकरीही कालचीच असते. भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो, तो सर्वात गरीब आहे. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी."

मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली
.पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते . मयूर एवढा गरीब असेल?की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत?
कारण
, मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ, मोकळं होतं. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं,
"
पाहिलंस!हे सातवीतल्या मुलाचे अक्षर. असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते . उत्तराला सुबक परीच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे..."  

उत्तर पत्रिकेचे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत यॆई
. माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे. असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये, या गोष्टीचीच मला खंत वाटली. जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो... अरेरे!..., मी खूप कमी पडतोय. मयूर, गेल्या सहलीला आला नव्हता. अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती; पण त्याचं नाव यादीत नव्हतं . आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही..! असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती. केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले. एका छान अनुभवाला मुकला होता तो. हा आनंद मी हिरावला होता. यादीत मयूरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? मयूर स्वत:हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता!
शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो
. खरंच आहे, मुलांनी सुचवलेलं नाव. आर्थिक मदत, तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी. आता शंकाच नव्हती. त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन टाकले.
'
मयूर जाधव , सातवी अ, अनुक्रमांक बेचाळीस'
डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले
,
"
खात्री केलीये ना सर? कारण थोडीथोडकी रक्कम नाही. या विद्यार्थ्याची वर्षाची फ़ी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, गणवेश... इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे."
मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं
,
"
सर, त्याची काळजीच करू नका. वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर-मयूर जाधवच आहे !"
एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो . मयूरला मिळणारी मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही.  दुस~या दिवशी शाळेत लवकरच गेलो. देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता. त्यावर 'गरीब असूनही आदर्श ' असं म्हणून मयूरचं नाव होतं.
शाळा भरली
. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो . इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला. त्याच्या चेह~यावरचा भाव समजत नव्हता. राग आवरावा तसा करारी चेहरा...
"
सर,रागवू नका; पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका."
"
अरे ,काय बोलतोयस तुला समजतय का?"
"
चुकतही असेन मी . वाट्टेल ती शिक्षा करा ; पण ते नाव...!!"
त्याच्या आवळलेल्या मुठी
, घशातला आवंढा,डोळ्यातलं पाणी ......
मला कशाचाच काही अर्थ लागेना
. मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत,तो असा.....?
"
सर, मला मदत कशासाठी? गरीब म्हणून? मी तर श्रीमंत आहे ."
त्याची रफ़ू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती
. येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते.
शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती
.
"
अरे पण....?"
"
सर, विश्वास ठेवा. मी श्रीमंत आहे. कदाचित सर्वात श्रीमंत असेन... सर,मी गरीब आहे हे ठरवले कोणी ? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला ; पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज."
अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले
. त्याला उठवत मी म्हणालो,
"
ठीक आहे. तुला नकोय ना ती मदत, नको घेऊस; पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय?"

"
सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा, कुठल्याही विषयाच्या.... त्या पूर्ण आहेत . पुस्तकं मी Second Hand वापरतोय... खरयं! पण मजकूर तर तोच असतो ना? मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का? सर,माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत.
सर
... सर, सांगा ना, मी गरीब कसा?" मयूर मलाच विचारत होता

आता मघाचचं दु
:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं.
"
खरयं मयूर.पण तुला या पैशाने मदतच......."
"
सर,मदत कसली? माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल. शाळाच फ़ी देतीये म्हटल्यावर , मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन ! "
"
म्हणजे?"
"
वडील घरांना रंग द्यायचे काम करतात. Contractor बोलावतो तेव्हाच काम मिळते. तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात. चार पैसे मला मिळतात, ते मी साठवतो.सर, संचयिका आहे ना शाळेची, त्यातलं माझं पासबुक बघा. पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात ... मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते ..... म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं . पण सर,मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे. घरातले सगळे काम करतात. काम म्हणज कष्ट. रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात. आई धुणं-भांडी करते. मोठी बहीण दुसरी- तिसरीच्या शिकवण्या घेते . सर ,वेळ कसा जातो , दिवस कसा संपतो ते कळतच नाही.... शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत. तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी. सर,माझ्या घरी याच तुम्ही, माझ्याकडे पु..देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे. .
.......
सर , आहे ना मी श्रीमंत ?"

आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता
.
सर
, शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो. रात्री देवळात होण्या~या भजनात मीच पेटीची साथ देतो. भजनीबुवा किती छान गातात! ऐकताना भान हरपून जातं."
त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता
.
अभावितपणे मी विचारलं
, " व्यायामशाळेतही जातोस?"
"
सर, तेवढी फ़ुरसत कुठली ? घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो."
अंगावर एक थरार उमटला
... कौतुकाचा.
"
मयूर मित्रा, मला तुझा अभिमान वाटतो. तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा...."
"
म्हणूनच म्हणतो सर......!"
"
हे नाव ज्या कारणासाठी आहे , त्यात तू नक्कीच बसणार नाहीस . आमची निवड चुकली; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल . शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून,हे पारितोषीक तरी...."
"
सर, एवढ्यात नाही. त्याला वर्ष जाउ द्या. मी लिंकनचं, सावरकरांचं चरित्र वाचलं, हेलन केलरचं चरित्र वाचलं . सर , हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली. माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या , योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा; पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल... सर.....प्लीज.....!"
वाचनानं
,
स्पर्धांतल्या सहभागानं
,
कलेच्या स्पर्शानं
,
कष्टानं
.......
त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती
,
संस्कारामुळे नम्रतेची झालर होती
.
आता मला माझ्या समोरचा मयूर जाधव स्पष्ट दिसतही नव्हता
.
त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते
.
शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता
.
परिस्थिती पचवून
,परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा !
श्रीमंत
! सर्वात श्रीमंत!!!
----------- Information through mail ------
----------------------------------------------
 If U find a friend better than me...

Go Ahead I Don't Stop u....

But when he leaves u.....

Look behind I will be there to....

.......
.......
.......  
...
.......
.......


Slap U.... and Ask ……..





"Jaashil .....? ? Parat Jaashil...?  "
----------- Information through mail ------ 
 ------------------------------------------------
 Can you sell a dead donkey ?

A city boy, Raju, moved to the country and bought a donkey from an old farmer for Rs 100.00. The farmer agreed to deliver the donkey the next day.

The next day the farmer drove up and said, "Sorry son, but I have some bad news, the donkey died last night."

Raju replied: "Well then, just give me my money back."

The farmer said: "Can't do that. I went and spent it already."

Raju said: "OK then, just unload the donkey.."

The farmer asked: "What ya gonna do with him?"

Raju: "I'm going to raffle him off." (Note: To raffle is to sell a thing by lottery - draw lot - to a group of people each paying the same amount for a ticket)

Farmer: "You can't raffle off a dead donkey!"

Raju: "Sure I can. Watch me. I just won't tell anybody he's dead."

A month later the farmer met up with Raju and asked, "What happened with that dead donkey?" Raju: "I raffled him off. I sold 500 tickets at two rupees a piece and made a profit of Rs. 898.00."

Farmer: "Didn't anyone complain?"

Raju: "Just the guy who won. So I gave him back his two rupees."


Raju grew up and eventually became the chairman of Satyam.


----------- Information through mail ------
--------------------------------------------------------------------------- 




The Attitude (Story)

A little boy went into a drug store, reached for a soda carton and ask him for a Phone Call.
Shop-owner replied Sweety this is no a STD, but you can do one call.
The store-owner observed and listened to the conversation:
The boy asked, "Lady, Can you give me the job of cutting your lawn?
The woman replied, "I already have someone to cut my lawn."
"Lady, I will cut your lawn for half the price of the person who cuts your lawn now." replied boy.
The woman responded that she was very satisfied with the person who was presently cutting her lawn.
The little boy found more perseverance and offered, "Lady, I'll even sweep your curb and your sidewalk, so on Sunday you will have the prettiest lawn in all of North-Palm beach, Florida."
Again the woman answered in the negative.
With a smile on his face, the little boy replaced the receiver.
The store-owner, who was listening to all this, walked over to the boy and said," Son... I like your attitude; I like that positive spirit and would like to offer you a job."
The little boy replied, "No thanks, I was just checking my performance with the job I already have. I am the one who is working for that lady, I was talking to!"

---------- Information through mail ------
------------------------------------------------------------------

5 NICE LITTLE STORIES

1.   Once, all villagers decided to pray for rain, on the day of prayer all the People gathered but only one boy came with an umbrella...

  THAT'S FAITH  

2.   When you throw a baby in the air, she laughs because she knows you will
catch her...    

                              
THAT'S TRUST

3.    Every night we go to bed, without any assurance of being alive the next Morning but still we set the alarms in our watch to wake up...

THAT'S HOPE

4.    We plan big things for tomorrow in spite of zero knowledge of the future or having any certainty of uncertainties...

THAT'S CONFIDENCE  
                             
5. We see the world suffering. We know there is every possibility of same or similar things happening to us. But still we get married???   

THAT'S OVER CONFIDENCE!!!
-------  Information through mail ------